आमच्या हक्काचा पिकविमा व नुकसान भरपाई मेल्यावर देता का..? : रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल,जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी पिक विम्यापासून वंचित; अतिवृष्टीचीही नुकसान भरपाई अत्यल्प.. १००% भरपाई द्या- रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट..
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. २०२४ मधील खरीप हंगामातील २ लाख ४४ हजार २६२...
