घरकुल योजनेत ३० हजारांचा ‘रेट’; भ्रष्टाचाराने गरीबाच्या स्वप्नांचा चुराडा ! ;लाभार्थ्यांकडून अवास्तव रकमेची मागणी -नागरिकांत संताप.!
देऊळगाव राजा(अजहर शेख)सरकारच्या घरकुल योजनेतून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे, हा मुख्य उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र या...
