सात तासानंतर शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांचे विमा कार्यालयातील आंदोलन स्थगीत..प्रशासनाकडून दखल;पिक विम्याच्या मुदयावर तक्रार निवारण समिती बैठक घेऊन शासनाला पाठवणार अहवाल…….
चिखली( निलेश कोल्हे)चिखली निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी सन २०२४-२५साठी पीक विमा काढला होता त्यानुसार नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असते;...
