ग्रामपंचायतींच्या कामकाजासाठी विद्यमान सरपंच व सदस्यांचा पदभार कायम ठेवण्याची मागणी…आ. सौ. श्वेता महाले यांचे मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन…….
निलेश कोल्हे चिखली :-विधानसभा मतदारसंघाच्या आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासनाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मागणी केली...
