हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी वरवंडमध्ये ‘पोकरा’चा हुंकारशेतकऱ्यांना दिले हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; बीबीएफ आणि टोकन यंत्राच्या वापराचे महत्त्व पटवून दिले
बुलढाणा (ओम पाटील):बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत असताना, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाचा मार्ग दाखवण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)...
